अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोबांना संस्था नको होती. संघटनेच्या विरोधात त्यांचा कल होता. ही गोष्ट खरी असली तरी ही त्यांची भूमिका अव्यवहार्य नव्हती अथवा लहर म्हणूनही घेतलेली नव्हती. तो अहिंसेच्या प्रयोगाचा भाग होता. गांधीजींच्या अहिंसेचा, सत्याग्रहाच्या  तत्त्वांचा स्वतंत्र भारतात कसा आविष्कार करायचा यावर चिंतन करणे आणि प्रयोग करणे गरजेचे होते. सर्वोदय समाज हा त्या प्रयोगाचा भाग होता. त्या प्रयोगाचा निष्कर्ष ‘सहज संघटना’ असा निघाला.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyog acharya vinoba bhave concept regarding sarvodaya zws
First published on: 19-09-2022 at 02:51 IST