आकाश सावरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या देशात आपण जीवन जगण्यासाठी आवश्यक किमान गरजा पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या खर्चावरून ‘दारिद्र्य रेषा’ ठरवतो. दारिद्र्य निर्मूलनासाठी या आकडेवारीचा आधार घेऊन शासन विविध योजना राबवीत असते. या आकडेवारीची नियमित मोजणी होणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार मोजण्याची पद्धत, निकष आणि वारंवारता यामध्ये बदल / सुधारणा होणे आवश्यक असते. बदलाची प्रक्रिया जर संथ गतीने सुरू असेल तर योजना प्रभावीपणे राबवता येत नाही, योजनांचा प्रभाव मोजता येत नाही. त्याचबरोबर अपेक्षित लाभार्थींना लाभ मिळत नाही.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poverty line in india poverty census central government scheme food ration asj
First published on: 30-01-2023 at 10:04 IST