
फाळणीनंतर साधारणत: ७० लाख लोक भारतामध्ये स्थलांतरित झाले. त्यांच्या पुनर्वसनाचे काम ८० ते ९० टक्के यशस्वीपणे पार पडले.

फाळणीनंतर साधारणत: ७० लाख लोक भारतामध्ये स्थलांतरित झाले. त्यांच्या पुनर्वसनाचे काम ८० ते ९० टक्के यशस्वीपणे पार पडले.

राज्यात यापुढे प्रत्येक १०० रुपयांतील ११ रुपये ९० पैसे इतकीच रक्कम भांडवली कामांसाठी उपलब्ध असणार आहे. परिस्थिती बिकट असते तेव्हा…

आपल्या देशातील साधनसंपत्तीने समृद्ध जंगलात सर्वात गरीब लोक राहतात हे सर्वात लाजिरवाणे सत्य आहे. या हरित संपत्तीच्या व्यवस्थापनाचा कुठलाही फायदा…

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कॉँग्रेसच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला चिरडून टाकू, असे वक्तव्य केले.

रामविलास पासवान यांना पावन करून घेण्यात भाजपने स्वारस्य दाखविले आहे. दलित राजकारणाचे हे असे आठवलेकरण बटबटीतपणे सामोरे येते. असल्या कोलांटउडय़ा…
‘यापुढे शिवसेनेतील लोकशाही बंद, आणि मी म्हणेन तोच अंतिम शब्द’ असा इशारा देऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवे ते…
व्हेनेझ्युएलातील ताचिरा राज्यातील एक छोटीशीच घटना. तेथील सान क्रिस्तोबलमधील एका विद्यापीठातील विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न झाला. त्या घटनेने विद्यार्थी संतापले. रस्त्यावर…
काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्याचा तपास सुरू आहे. तपासातील संथ प्रगतीबद्दल विरोधी पक्ष सरकारवर तोंडसुख…
मारिया अगाथा फ्रान्झिस्का गोबर्तिना व्हान ट्राप.. हे तिचे (एकटीचे) नाव. जग मात्र तिला ओळखत होते ते ‘साऊंड ऑफ म्युझिक’ हा…
‘काँग्रेस भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे का?’ आणि ‘काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे कुणी नाही शोधली, तरी मतदार शोधणार…