“ताज हॉटेलकडे जाणार इतक्यात…”, अर्जुन रामपालने सांगितली २६/११ ची आठवण; म्हणाला…
अर्जुन रामपालने 'धुरंधर २' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान २६/११ च्या हल्ल्याच्या आठवणी शेअर केल्या. त्याने सांगितले की, त्यादिवशी तो मित्रांसोबत ताज हॉटेलला जाणार होता, पण उशीर झाल्यामुळे वाचला. हल्ल्यानंतर त्याला घरी जाताना अडचणी आल्या. 'धुरंधर' चित्रपटात त्याने खलनायक 'मेजर इक्बाल'ची भूमिका साकारली असून, त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.