सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री कोण? जाणून घ्या खास माहिती
दरवर्षी भारतात केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जातो. यंदाचा 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७' अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला. त्यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. भारताच्या इतिहासात सर्वाधिकवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे, त्यांनी दहावेळा अर्थसंकल्प मांडला होता. सीतारमण यांनी २०२० मध्ये सर्वात मोठे, दोन तास ४० मिनिटांचे भाषण केले होते.