UPSC परीक्षेचे नियम बदलले? वाचा ७ महत्त्वाचे मुद्दे
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२६ साठी महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. आता IAS, IPS, IFS सेवेत असलेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी बंद केली आहे. २०२५ किंवा त्यापूर्वीच्या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना फक्त एकदाच २०२६ किंवा २०२७ मध्ये परीक्षा देता येईल. IPS सेवेत असलेल्या उमेदवारांना पुन्हा IPS सेवेत निवड होणार नाही. तिसऱ्यांदा अर्ज करण्यापूर्वी राजीनामा आवश्यक आहे.