अश्वगंधाच्या पानांवर बंदी का? FSSAI चा मोठा निर्णय; त्यामागची कारणे काय?
भारतात अश्वगंधाच्या पानांच्या वापरावर FSSAI ने मोठी बंदी घातली आहे. आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या वनस्पतीच्या केवळ मुळांनाच आता परवानगी देण्यात आली असून, पानांमधील 'विथाफेरिन-ए' मुळे यकृताला होणारा धोका या निर्णयामागे प्रमुख कारण आहे. अश्वगंधाचे फायदे, तोटे आणि या नवीन नियमाचा कंपन्यांवर काय परिणाम होईल, याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.