हिंदूंच्या कृपेने सिंचन होणारी शेती नकोय; हे विधान पाकिस्तानने केव्हा केले?
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ठोस पावलं उचलत हा करार स्थगित केला. परंतु, पाणी हा मुद्दा काही आताच वादाचा ठरलेला नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीपासूनच तो कळीचा मुद्दा ठरला होता. मोहम्मद अली जिना यांनी सिरिल रॅडक्लिफ यांना सांगितले होते की, हिंदूंच्या कृपेने सिंचन करून होणारी शेती त्यांना नकोय, त्यापेक्षा वाळवंट चालेल.