“त्यांना ताकदवान लोक नकोत, गुलाम हवेत”; संजय दिना पाटील यांनी काय सांगितलं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पाटील यांनी सांगितले की, एका व्यक्तीमुळे त्यांनी पक्ष सोडला. तसेच, उद्धव ठाकरे यांना ताकदवान लोक नकोत, फक्त गुलाम हवेत, असेही पाटील म्हणाले.