“तुकाराम मुंढेंना त्रास देण्यासाठी सरकार…”, शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचे मोठे विधान
तुकाराम मुंढे यांनी मे महिन्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्वरित कारवाई करून आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या कार्यपद्धतीवर काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका करताना, तुकाराम मुंढे यांच्या विरोधात उठाव करणाऱ्या अधिकाऱ्यांमागे सरकारचा हात असल्याचे म्हटले.