
याआधीही इंग्लंडचा एक प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

याआधीही इंग्लंडचा एक प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

उपांत्य फेरीचं स्वप्न भंगल्यानंतर विराट कोहलीचं जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुबईच्या मैदानावर भारतानं नामिबियाला ९ गड्यांनी मात दिली.

आज भारत नामिबियाविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळणार आहे. टी-२० कप्तान म्हणून विराटचा हा शेवटचा सामना आहे.

माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही भारताच्या निराशाजनक कामगिरीबाबत विश्लेषण केलं आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमधून टीम इंडिया बाहेर पडली असून आता सर्वांना 'या' गोष्टीचं वेध लागलं आहे. गंभीरनं…

ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दरम्यान तीन कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामने आणि एक टी २० सामना होणार आहे.

पाकिस्तान महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान टी २० अर्धशतक झळकावण्याचा विक्रम शोएबने आपल्या नावे केलाय.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान भारताचं आव्हान आता संपुष्टात येणार हे जवळजवळ निश्चित झाल्यानंतर घडला हा संवाद

खेळाडूंना त्यांच्या देशासाठी खेळण्याचा अभिमान वाटला पाहिजे, असेही कपिल देव यांनी म्हटले आहे

आजच्या भारत विरुद्ध नामिबिया लढतीला तसे फारसे महत्त्व उरलेले नाही कारण भारत या स्पर्धेमधून रविवारीच बाहेर पडलाय.

न्यूझीलंडने या विजयासह उपांत्य फेरी गाठली असून अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले.