scorecardresearch

dagdusheth ganpati
भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश आणि पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

गणेशोत्सवाला अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले असून त्याची सर्वत्र तयारी पाहण्यास मिळत आहेत.

Aksai Chin Map China
चीनकडून अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनवर दावा का करण्यात येतो?

जी-२० शिखर परिषदेआधी चीनने एक नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी (२८ ऑगस्ट) चीनने वर्ष २०२३ साठीचा नवा…

china new map
मोठी बातमी! चीनच्या नव्या नकाशात अरुणाचल प्रदेशचा समावेश, तैवानसह ‘या’ भागांवरही दाखवला हक्क

एप्रिल महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशातील ११ गावांचं नामकरण केलं होतं. यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता नव्या नकाशात भारताचा…

india myanmar border dispute
भारत-म्यानमारमधील ‘मुक्त संचार पद्धत’ काय आहे? मणिपूरमधील हिंसाचारास ही पद्धत कशी कारणीभूत ठरली?

भारत आणि म्यानमारदरम्यान १,६४३ किलोमीटरची सीमा असून मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना ती जोडलेली आहे. मुक्त संचार…

What is stapled visas
स्टेपल्ड व्हिसा म्हणजे काय? अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना चीनकडून तो का दिला जातो? प्रीमियम स्टोरी

अरुणाचल प्रदेशवर चीनने दावा केला असून, भारताच्या निःसंदिग्ध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे. त्यामुळेच अरुणाचल प्रदेशमधील…

Where is the first sunrise in India it is dong valley of arunachal pradesh
भारतात ‘या’ ठिकाणी धरतीला स्पर्श करतं सुर्याचं पहिलं किरण, पहाटे चार वाजल्यापासूनच होते पर्यटकांची गर्दी!

भारतात सूर्य पहिल्यांदा अरुणाचल प्रदेशात उगवतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण अरुणाचल प्रदेशातील त्या खास ठिकाणाबद्दल फार कमी लोकांना माहिती…

In message to China top Himalayan Buddhist leaders hold meet in Arunachal Pradeshs Tawang sector
चीनचा ज्या मठावर डोळा, त्याच गावात बौद्ध नेत्यांचं संमेलन; ड्रॅगनविरोधात भारताची नक्की रणनीती काय?

या संमेलनात जवळपास ६०० बौद्ध प्रतिनिधी उपस्थित होते. हिमालय क्षेत्रात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन…

g 20 summit narendra modi
भारताने लेहमध्ये आयोजित केली जी-२० बैठक; चीनची भूमिका काय?

तीन वर्षांपूर्वी लडाखमध्ये एलएसीजवळ पिपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिकांनी तळ ठोकला होता. चीनचा हा प्रयत्न भारतीय लष्कराने तेव्हा हाणून पाडला होता.

संबंधित बातम्या