scorecardresearch

सरकारला चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

‘कोणाच्या सांगण्यावरून आत्महत्या करीत नाही. कर्ज झाले आहे. ते फेडता येत नाही. मेहनत कूरनही घरच्यांची उपजीविका भागवू शकत नाही. मुलांचे…

९१ बुद्धविहार अनधिकृत ठरविले; निषेधार्थ सर्वपक्षीय समितीचा मोर्चा

शहरातील ९१ बुद्धविहार अनधिकृत ठरवून हटविण्याच्या यादीत टाकल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय अत्याचारविरोधी समितीने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर शांती मोर्चा काढला.

साडेतीन मजल्यांची परवानगी, बांधकाम केले सात मजल्यांचे!

शहरातील एन सहामध्ये भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेल्या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यांना साडेतीन मजले बांधण्याची परवानगी होती,…

एस. टी. कामगारांच्या संपाचा मराठवाडय़ात प्रवाशांना फटका

पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे एस. टी. बस जागेवर, तर संपामुळे खासगी प्रवासी वाहतूक जोरात असे चित्र औरंगाबादसह मराठवाडय़ातील…

औरंगाबादेत उद्योगांचे पाणी अडविले!

दुष्काळामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला असतानाच जिल्ह्य़ाच्या पठण व गंगापूर तालुक्यांतील शेतीचे पाणी बंद करण्यात आले.

वीज क्षेत्रातील कंपन्यांची जानेवारीत पुनर्बाधणी

पावणेदोन कोटी वीज कर्मचारी असणाऱ्या क्षेत्रासाठी केवळ एक व्यवस्थापकीय संचालक असल्याने प्रशासनावर हवे तसे नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे वीज…

संबंधित बातम्या