अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यातील बाचाबाचीवर संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
बैठक सुरू असताना अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा झाला आहे.
औरंगजेबाने सती प्रथा बंद केली, असे विधान करून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले असून त्यांच्यावर…
औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पंढरपूर गावातील नागरिकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुघल-मराठा हा वाद महाराष्ट्राच्या इतिहासाचा प्रमुख भाग राहिला आहे. शिवसेनेने या वादाचा राजकीय फायदा चांगला उचलला. आजही मुघल शासक औरंगजेबामुळे…
अंबरनाथ पूर्वेतील वडवली भागात राहणाऱ्या हर्षद परदेशी या तरुणाने लष्करातील लेफ्टनंट या पदासाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांसह औरंगाजेबच्या कबरीला भेट दिली. त्यानंतर नमस्कार करत कबरीवर फुलेही वाहिले आहेत.
द्वेषपूर्ण विधानाच्या बाबतीत अनेकांना अटक झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी काही सुरक्षा उपाय सुचविले आहेत.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ‘संरक्षक स्मारक’ यादीतून खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याची हिंमत भाजपने दाखवावी अशी एमआयएमने केलेली मागणी आता शिवसनेच्या…
लातूर व धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या पट्टय़ांमध्ये मिळून २५ शेतकरी उत्पादक कंपन्या सध्या कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती.