scorecardresearch

औरंगाबाद विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा

पर्यटनाची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद शहरातील विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची अधिसूचना केंद्रीय अबकारी विभाग व सीमाशुल्कचे आयुक्त कुमार संतोष यांनी सोमवारी…

निरंजन भाकरे यांचा विश्वविक्रम

एखाद्या अंगरख्याचा पायघोळ असतोच किती? लोककलावंतांपैकी काहींना हा प्रश्न विचाराल तर जांभूळ आख्यान या प्रसिद्ध लोकनाटय़ात नंदेश उमप यांनी वापरलेल्या…

गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबादमध्ये होणार!

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

‘केळकर समितीचा अहवाल मान्य नाही’

विकासाचा असमतोल काढण्यासाठी नेमलेल्या केळकर समितीने त्यांचे काम कार्यकक्षेत केले नाही. त्यांनी दिलेला अहवाल अभ्यासपूर्ण असला तरी तो मान्य करता…

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठवाडय़ातील व्यवहार थंडावले

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात प्रतिसाद मिळाला. सकाळी डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांनी बंद ठेवावा, यासाठी…

स्वमग्न विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची मुभा

उद्यापासून (शनिवार) सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेत अध्ययनात गती कमी असणाऱ्या स्वमग्न विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांचा पेपर देताना कॅलक्युलेटर…

डॉ. आंबेडकर कारखान्याच्या बगॅसला अचानक मोठी आग

उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली.

फुलांच्या बहराचा औरंगाबाद पर्यटनाला हातभार

गुलाबाच्या १२० जाती, १२ हजार फुलांचे ताटवे, फुलांच्या भोवताली फिरण्यास प्रशस्त जागा अशा स्वरूपात औरंगाबादमध्ये गुलाब उद्यान उभे राहते आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाढीव निधीचा प्रस्ताव

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील रस्ते, वाहतूक, पर्यटन आणि उद्योगासाठी १२२ कोटींचा वाढीव निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री रामदास कदम यांनी…

हल्ल्याचा औरंगाबादेत निषेध

कोल्हापूरमध्ये कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाल्याचे कळताच ८७ वर्षांचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामभाऊ पटांगडे निषेधासाठी बाहेर पडले. भ्याड हल्ल्याचा प्रकार…

‘आपचे यश हे मुंगीने हत्तीला हरविण्यासारखे’!

आम जनतेच्या उद्वेगाचा धक्का मोदी सरकारला बसल्याचे दिल्लीतील निवडणूक निकालामुळे स्पष्ट झाले. एका मुंगीने हत्तीला हरविणे असे त्याचे वर्णन करावे…

संबंधित बातम्या