scorecardresearch

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील गावांचा आमीर खानकडून आढावा

पाणीप्रश्न गंभीर बनला असून यावर मात करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पध्रेअंतर्गत निवडलेल्या गावांतील जनतेने स्वतहून पुढाकार घ्यावा.

Sachin Tendulkar , IND vs Bangladesh , Virat kohli , Sports news, Test series, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
सचिन तेंडुलकरकडून ‘शांतिवन’ला ४० लाखांची मदत

ऊसतोड मजुरांसह समाजातील विविध घटकांतील वंचित मुलांच्या पालनपोषण व शैक्षणिक पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या आर्वी (ता. शिरूर) येथील शांतिवन प्रकल्पात बांधण्यात…

शनीचे अर्धपीठ असलेल्या मंदिरात पहिल्यांदाच महिलांचा तैलाभिषेक

शनििशगणापूरमध्ये महिलांनी चौथऱ्यावर जाऊन परिवर्तनाची गुढी उभारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी साडेतीन पीठांपकी अर्धपीठ असलेल्या शहरातील प्राचीन शनिमंदिरात शनिवारी सकाळी महिलांनी प्रवेश…

महावितरणचा उपमहाव्यवस्थापक १ लाखाची लाच घेताना जाळ्यात

महावितरणच्या परळी येथील बील भरणा केंद्रातील अडीच कोटींच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याला अटकपूर्व जामिनाच्या मदतीसाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची…

‘मराठा समाजासाठी यापुढे दरवर्षी नारायणगडावर पुण्यतिथी सोहळा’

श्री क्षेत्र नारायणगडापासूनच जिल्ह्यात गडांची परंपरा सुरू झाली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना भगवानगडावरून दिल्ली, मुंबई दिसत होती, कारण त्यांचा…

तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी, पत्रकारांसह सातजणांवर गुन्हा

अंबाजोगाईतील पोलीस नाईक संतोष हरिश्चंद्र चाटे यांच्या आत्महत्येप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेली तक्रार आणि लिहून ठेवलेली ‘सुसाईड नोट’ यावरून अखेर तीन…

राष्ट्रवादी अंतर्गत बंडखोरीने राजकीय वातावरण तापले

नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा नगरसेवकांनी स्वतंत्र पत्रकार बठक घेऊन गटनेते डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर एकाधिकारशाही आणि भ्रष्ट कारभाराचे आरोप करत…

परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाची यंदाही २०० कोटींवर बोळवण

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठी या वर्षी रेल्वे अंदाजपत्रकात केवळ २०० कोटींच्या…

छावणी बंदचे प्रकरण अधीक्षकांवर शेकणार!

पावसाअभावी खरिपाचे पीक उगवलेच नाही, रब्बीचा तर प्रश्नच नाही असे असताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र रब्बीचे पेरणी क्षेत्र, त्यावरून उपलब्ध…

भू-विकास बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अडीचशे कोटी थकीत

शेतकऱ्यांच्या हक्काची बँक म्हणून ओळखली जाणारी भू-विकास बँक बंद करण्याचा निर्णय घेऊन ६ महिने उलटले, तरीही तेथील कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजून…

छावणी बंदचा निर्णय मागे घेण्याची सरकारवर नामुष्की

प्रशासकीय यंत्रणेने राजकीय गरजेनुसार छावण्यांना मंजुऱ्या दिल्या. त्यामुळे वाढलेला ‘ताप’ कमी करण्यासाठी रब्बी हंगामात ज्वारीचा चारा उपलब्ध झाल्याचा दावा करीत…

संबंधित बातम्या