दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी गावपातळीवर विविध सामाजिक संघटना व व्यक्तींनी प्लास्टिकच्या पाणीसाठवण टाक्या पाठवल्या होत्या.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २० जागांसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील…
भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने पाणीपातळी मोजण्यासाठी निश्चित केलेल्या पाणलोट क्षेत्रातील विहिरीत मागील पाच वर्षांच्या तुलनेत मार्चअखेर तब्बल एक मीटरने घट…
हॉटेलमध्ये कामासाठी परप्रांतातून अपहरण करून मुली आणल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. छत्तीसगडमधून अपहरण केलेल्या नऊ मुलींचा शहरातील…