मुंबईतील वाढते प्रदूषण आणि धुळीच्या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भल्या पाहाटे पाहणी केली.
मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत दाद मागूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे या तक्रारदारांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गाऱ्हाणे मांडले…