राजीनाम्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्र सरकार व स्वत: गोयल यांनी संपूर्ण मौन बाळगले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक देश, एक निवडणुकीचा नारा देत आहेत. प्रत्यक्षात एक निवडणूक आयुक्त, एक निवडणूक, अशी स्थिती निर्माण झाली…
मुक्त व्यापाराला चालना देण्यासाठी आणि गती देण्यासाठी ही एक आंतर सरकारी संस्था आहे. ज्या देशांना युरोपियन समुदायात सामील व्हायचे नव्हते,…
मागील काही काळापासून भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेला राजनैतिक तणाव आणखीनच खालच्या पातळीवर पोहोचला होता, जेव्हा चीन समर्थक मानले जाणारे…
तेलंगणातील काँग्रेस नेते जी. निरंजन यांनी गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यांना त्यांचे आधार आणि मतदार ओळखपत्र जोडायचे नाही,…
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषत: कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव (कसमादे) या भागात शेतकऱ्यांनीच तयार केलेला कांदा रथ फिरत असल्याने भाजपची डोकेदुखी…
राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या ‘जायका’ प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे.
संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी अदिती योजना तयार करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, स्वातंत्र्याच्या काळापासून भारतीय नौदलाने…
केंद्राने शुक्रवारी (१ मार्च) शानन जलविद्युत प्रकल्पाचे काम जैसे थे स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले. नेमका हा प्रकल्प काय आहे? या…
नवे फौजदारी कायदे पोलिसांना अधिकाधिक अधिकार देऊन मानवाधिकार अधिक धोक्यात आणणारे आहेत. ब्रिटिशकाळात तयार करण्यात आलेल्या कायद्यांपेक्षाही जाचक कायदे करण्यात…
केंद्र शासनाचे ‘सर्वासाठी घरे-२०२४’ हे धोरण राबविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकार ‘महा आवास अभियान २०२३-२४’ अभियान…
भारताला सेमीकंडक्टरचे मोठे उत्पादन केंद्र बनायचे आहे. देशातील विविध सरकारांनी प्रयत्न केले पण ते प्रभावी होऊ शकले नाहीत. पंतप्रधान मोदींच्या…