सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ने तिकीटबारीवर कोटीच्या कोटी उड्डाणे केली. सिनेमागृहं टाळ्या आणि शिट्टय़ांनी दणाणून गेली, मात्र मनोरंजनाच्या या गोळीच्या आत…
हिंदी चित्रपटांमधील स्वतंत्र चित्रपटांचा प्रवाह भारतीय माणसांच्या मनातील द्वंद्व प्रभावीपणे टिपण्याचा प्रयत्न करतो आहे. ‘मसान’ हा चित्रपट अशाच अस्सल भारतीय…
‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘किल्ला’ या दोन्ही सिनेमांतल्या उत्कृष्ट अभिनयामुळे पार्थ भालेराव याने विशेष उल्लेखनीय विभागात राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. पहिल्याच सिनेमात…
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवलेल्या ‘किल्ला’मध्ये दिग्दर्शकाच्या अनुभवाचंच प्रतिबिंब पडलेले आहे. जे आपण अनुभवलय, पाहिलंय तेच मांडतो असं तो सांगतो.…
मराठी सिनेमा चकचकीत होऊ लागलाय. पण, त्याचबरोबर हे माध्यम प्रेक्षकांची स्वप्नंही पूर्ण करू लागले आहेत. प्रेक्षकांच्या आकांक्षा, इच्छा सिनेमात प्रत्यक्ष…