ठाकुर्ली येथील धोकादायक इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत तसेच धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या सुरक्षा व पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने आखलेल्या समूह विकास योजनेचा (क्लस्टर) निवडणुकीच्या रणधुमाळीत फायदा करून घेण्याची रणनीती काँग्रेस
मुंबईला सध्या पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही याची कल्पना असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शासनाने मुदत संपल्यानंतरही रहिवाशांना दिलासा देण्याऐवजी पुनर्विकासाचा पुन्हा विचकाच…