scorecardresearch

Indian Coast Guard Navik Recruitment 2023 Registration begins on Sept 8
भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी होणार भरती; ‘ही’ आहे शेवटची तारीख, लवकर करा अर्ज

Indian Coast Guard Recruitment 2023: या मोहिमेसाठी उमेदवार ८ सप्टेंबर २०२३ ते २२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत अर्ज करू शकतील.

suspicious boat, Bhayander, Coast Guard, Pakistani citizens
तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली बोट भाईंदरची; बोटीत पाकिस्तांनी नागरिक असल्याची केवळ अफवा

ही बोट भाईंदरच्या उत्तन येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘जलराणी’ असे या मच्छिमार बोटीचे नाव असून ती उत्तनच्या बेन्हार जॉनी…

gujarat coast guard jawans recovered crore heroin five accused arrested
इराणी बोटीतून ४२५ कोटींचं ड्रग्ज जप्त, पाच जणांना अटक; गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दलाची धडक कारवाई

भारतीय तटरक्षक दलाने दोन गस्त घालणाऱ्या जहाजांद्वारे ही कारवाई केली आहे.

Pakistani Boat
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई! शस्त्रसाठा, स्फोटके आणि ३०० कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट पकडली

बोटीसोबत असणाऱ्या दहा जणांनाही घेतलं आहे ताब्यात; गुजरात एटीएसला मिळाली होती गुप्त माहिती

Terrorist, Marine Map, Drug traffickers in Mumbai
Mumbai Terror Attack: २६/११ मुंबई हल्ल्यासाठी सागरी चाचे आणि तस्करांशी दहशतवाद्यांची झाली होती हातमिळवणी!

26/11 Mumbai Terror Attack: २६/११ च्या हल्ल्यासाठी जी ‘मोडस ऑपरेंडी’ दहशतवाद्यांनी वापरली त्यातून हे पुरते स्पष्ट झाले की, त्याचे प्रशिक्षण…

Marine Security Radar Network Police Protection in Mumbai
26/11 Mumbai Terror Attack: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर नेमकं काय बदललं? आपण काय धडा घेतला?

Mumbai Marine Security after Terror Attack: सुमारे साडेसात हजार किलोमीटर्सच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर तब्बल ५० रडार स्टेशन्स अस्तित्वात आली ती एकमेकांशी…

Terrorist Attack by Marine Way Alert
Mumbai 26/11 Terror Attack: हल्ल्याच्या आठवडाभर आधीच नौदल प्रमुखांनी सांगितलं होतं, ‘सागरी मार्गानेच…!’

26/11 Mumbai Terror Attack: गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीत हे पुरते स्पष्ट झाले होते की, सागरी मार्गाने मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.…

terrorist attack 26/11 mumbai
26/11 Mumbai Terror Attack: मुंबई हल्ल्याआधी ‘या’ ऑपरेशनला आलेलं अपयश भोवलं! नेमकं काय घडलं होतं तेव्हा?

Mumbai Terror Attack: बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला मात्र तरीही सागरी सुरक्षेचा मुद्दा काही फारसा गांभीर्याने घेतला गेला नाही. हेच दुर्लक्ष्य…

vigilance on coast of uran under maritime security cover taj attack 1993 bomb blas mumbai
सागरी सुरक्षा कवच अंतर्गत उरणच्या किनाऱ्यावर सतर्कता; पुढील ३६ तास चालणार शोध मोहीम

१९९३च्या मुंबई बॉम्ब स्फोट व मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यानंतर उरणच्या किनाऱ्यावर कोंबिग ऑपरेशन करण्यात आले होते.

indian navy, coastal security
देशाच्या सागरीसुरक्षेसाठी पुढील ३६ तास महत्वाचे; जाणून घ्या ‘ऑपरेशन सी व्हिजिल’!

सागरी सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्षच झाले आणि २६/११ च्या दुर्दैवी हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ आली… पण आता पुढील ३६ तासांत काय…

Supreme Court reprimanded for stopping development projects in the name of environment
पर्यावरणाच्या नावाखाली विकास प्रकल्प थांबवण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या पूरक सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा

मुंबई महानगरपालिकेतर्फे मरिन ड्राईव्ह ते वरळी सागरीसेतू दरम्यान किनारा मार्गाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, तिथे अन्य बांधकामेही करण्यात येत असल्याचा…

संबंधित बातम्या