scorecardresearch

Karnataka Congress Siddaramaiah and DK Shivakumar
काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या आमदारांना आता ‘घरवापसी’चे वेध

२०१९ साली काँग्रेसशी बंडखोरी करून जे आमदार भाजपामध्ये सामील झाले होते, ते आता पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ करण्यासाठी इच्छुक आहेत. या…

Nitish Kumar in Delhi on Atal bihari vajpayee death anniversary
नितीश कुमारांची गुगली; मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीआधी पोहोचले अटलबिहारी वाजपेयींच्या समाधिस्थळी

दिल्लीचा दौरा करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, याचा पुनरुच्चार नितीश कुमार यांनी केला. तसेच इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने…

Yavatmal Washim loksabha constituency
यवतमाळ – वाशिम मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. शिवसेनेचा ठाकरे गटदेखील निवडणूक लढणार असल्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा…

raigad, congress, leadership, politics, space
रायगड जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत सुरुच

जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष होते. काँग्रेस पक्षाचे तीन तीन आमदार जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून येत असत.…

congress flag
लोकसभा जागांवर दावा, पण उमेदवारी नकोशी; कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीतील चित्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षानेही पुन्हा एकदा जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

sanjay raut rahul gandhi arvind kejriwal
मुंबईतील बैठकीचे २७ पक्षांना आमंत्रण; काँग्रेस-आप दिल्लीत एकत्रच लढतील -राऊत

यजमानपद असलेल्या उद्धव ठाकरे गटाने २७ पक्षांच्या प्रमुखांना गुरुवारी निमंत्रणे पाठविली. आप पक्षाच्या प्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

vijay waddetiwar
‘सत्ताधाऱ्यांकडून स्वत:ची तिजोरी भरण्याचे काम’

राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर गेलेले ४० आमदार आणि आता सत्तेत सामील झालेले असे सर्व जण आपापल्या…

BJP-congress
छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे भाजपाचे विशेष लक्ष; कमकुवत जागांसाठी आखणार विशेष रणनीती!

मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत ज्या जागांवर अटीतटीची लढत होऊ शकते, त्या जागांकडे भाजपा विशेष लक्ष देणार आहे.

narendra modi-rahul gandhi-pandit nehru
नेहरू संग्रहालयाचे नाव बदलण्यावरून काँग्रेस-भाजपा आमने-सामने; मोदींकडून क्षुद्र राजकारण केले जात असल्याचा आरोप!

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी भाजपाकडून क्षुद्र राजकारण केले जात आहे. नरेंद्र मोदी हे घाबरलेले आहेत, अशा शब्दांत टीका केली.

ashok chavan
सांगली : शासन आपल्या दारी म्हणजे एक दिवसीय इव्हेंट – अशोक चव्हाण

शासन आपल्या दारी म्हणजे एक दिवसीय इव्हेंट असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगलीत केली.

संबंधित बातम्या