गेल्या वेळी राज्यात काँग्रेसने एकमेव जिंकलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. यासाठीच भाजपने वनेमंत्री सुधीर…
दिल्लीकरांनी सलग दोन वेळा केंद्रात भाजपला आणि राज्यात आम आदमी पक्षाला (आप) कौल दिला होता.
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये काट्याची लढत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये धार्मिक रंग चढल्याने भाजपने एकतर्फी वर्चस्व राखले…
जाहीरनामा म्हणजे लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांबाबतचे उद्देश आणि विचार यांची लिखित घोषणा. यासंदर्भात काही उदाहरणेही देता येतील.
इतिहासाची मोडतोड करणे, विद्रूपीकरण करून आजच्या तरुणांची दिशाभूल करण्यात येत आहे. गेल्या १० वर्षांतील सरकारचे अपयश झाकण्यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान…
डॉ. तुषार शेवाळे यांनी नाशिक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर पक्षाने प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल…
कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण समाजाला मातोश्री सभागृहात एकत्रित केले गेले. मात्र मंचावर काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार…
देशातील जनता काँग्रेसला मतदान करण्यासाठी इच्छुक नाही. त्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर इंडिया आघाडीतील नेत्यासह जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याची टीका…
मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी छत्रपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी राजीनामा दिला. पण आता काँग्रेसवरच त्यांनी आरोप केले आहेत.
इराणी यांनी पहिल्यांदा २०१४ मध्ये अमेठीतून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल…
आता ‘आप’ आणि वंचित आघाडी मैदानाबाहेर तर बसपच्या हत्तीचे बळ बरेच कमी झाले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना ५० कोटींचा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले.