एकूण १०१ शतके करून विक्रमी कामगिरी केली आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा यष्टीरक्षक फलंदाज हित पटेल ९६ आणि जयदेव उनाडकट ३९ धावांवर खेळत होता
दोन्ही तरुणी नागपुरातील एका सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याची माहिती आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव झाला.
भारतीय संघ २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे.
टीम इंडियाचा अधिकृत कीट पार्टनर एमपीएल स्पोर्ट्स आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.
मोहम्मद शमीऐवजी वेगवान गोलंदाज उमेश यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेट समुदायाने शुभेच्छा दिल्या आहेत. यात अनेक आजी-माजी खेळाडूंचा समावेश आहे.
अननुभवी खेळाडू, देशातील यादवीचे संकट, पहिल्या सामन्यात झालेला पराभव अशा सगळ्या मानसिक दडपणातून जाणाऱ्या श्रीलंका संघाने थेट आशियाई विजेतेपद पटकावले.…
दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला.
या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना २० सप्टेंबर रोजी मोहाली…