भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर केलेला जाहिरनामा म्हणजे केवळ जुमला आहे. अदानी कुठे या जाहीरनाम्यात दिसले नाही. हा…
देशातील जनता काँग्रेसला मतदान करण्यासाठी इच्छुक नाही. त्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर इंडिया आघाडीतील नेत्यासह जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याची टीका…
ज्यावेळी आपण संपत असतो तेव्हा कोणावर तरी खापर फोडायचे असते. त्यासाठीच त्यांची उठाठेव सुरू आहे, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत…
राजू शेट्टी म्हणाले की लोकांनी लोकवर्गणी गोळा करून एक व्होट व एक नोट प्रमाणे देशामध्ये लोकशाहीचे बळकटीकरणाचा आदर्श पुन्हा एकदा…
कल्याण लोकसभेतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार गुरुवारी अंबरनाथ येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
पुणे लोकसभा निवडणुकीत देखील कसबा पॅटर्न चालणार आणि मीच जिंकणार असे विधान महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केले आहे.…
‘मविआ’तील घटक पक्षांमधील वाद आता चव्हाट्यावर येत आहेत. काँग्रेस सक्षम नेतृत्वहीन असल्याने त्यांच्या पक्षात निर्णय क्षमता नाही. असा आरोप वंचित…
मी डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले, असा टोला मुख्यमंत्री…
अकोला येथे जाऊन आमचे खासदार संजय धोत्रे यांचा मृत्यू झाला पाहिजे म्हणतो. इतक्या खालच्या पातळीची वाईट मानसिकता या लफडेबाज नानाची…
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
नाना पटोले यांनी भाजपचे विजय शिवणकर यांच्याशी बंद द्वार चर्चा केली याचे त्यांनी जनतेला त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. असा आरोप वंचितचे…
काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचा नामनिर्देशन पत्र जात प्रमाणपत्रामुळे रद्द झाले आहे. सर्वकाही माहीत असतानाही पक्षातील महिलेची बदनामी करत त्यांना…