केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे मत उपमुख्यमंत्री…
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वग्राम जिल्ह्यात नेमणुकीस असलेल्या तसेच कार्यकाल पूर्ण झालेल्या राज्यातील १३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.