सुमारे ९१ वर्षांपूर्वी सप्टेंबर १९३२ मध्ये महात्मा गांधी यांनी जातीवर आधारित स्वतंत्र मतदारसंघाला विरोध करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते.…
नागपूर स्थित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुत-याची उंची पाच ते सात फूट वाढवून त्यावर पुतळा…
संविधानाच्या निर्मात्यांनी ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत समाविष्ट केले नव्हते. त्यांना याची गरज भासली नाही, कारण संविधानाचे एकंदर…
प्रचंड दूरदृष्टी आणि विद्वत्ता असलेल्या डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेच्या माध्यमातून केवळ एक उत्कृष्ट मसुदा तयार केला नाही, तर विविध तरतुदींमागील…
कुठल्याही सदस्याचा भारत या नावाला विरोध नाही, असं एक मत आंबेडकर यांनी मांडलं होतं
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे विचार व भूमिका घेऊन आंबेडकरी राजकीय चळवळीने किमान महाराष्ट्रात तरी दमदार वाटचाल केली आहे.
राज्यघटना चांगली वा वाईट असण्यापेक्षा ती राबवणाऱ्यांचा राज्यघटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि उद्देश जास्त महत्त्वाचा ठरतो.
बौद्ध धर्मातील विवाह पद्धतीत वधू आणि वराच्या पोशाखाला फार महत्त्व आहे. भारतीय बौद्ध महासभेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विवाहादरम्यान वधू आणि…
“आपण ज्यांचा फोटो लावतो, त्यांनी किती शाळा काढल्या?” असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांच्यावरही टीका केली आहे.
दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यास राज्य शासनाने मान्यता…
एका मुलाखतीत प्रा. हरी नरके यांनी आपल्या आयुष्यावर महात्मा फुलेंचा प्रभाव कसा पडला, आंबेडकरांमुळे शाळेत कसं जाऊ शकलो? हे सांगितलं.