सांगली जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य स्थितीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असताना आरफळ सिंचन योजनेमधून पाण्याचे आवर्तन सुरू करण्याचे निर्देश जलसंपदा तथा…
दीडशे वर्षांपूर्वी मुंबईपाठोपाठ सोलापुरात वस्त्रोद्योग सुरू झाला, त्याच वेळी तेलंगणा भागात पडलेल्या दुष्काळामुळे उदरनिर्वाहासाठी तेथील विणकर कुटुंबे सोलापुरात स्थलांतरित झाली.