scorecardresearch

buldhana, district, water crisis
बुलढाणा : ७७ गावांत पाणी पेटले! राजकीय नेते कार्यक्रमात व्यस्त

मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यातच जिल्ह्यातील पाणी टंचाईची दाहकता वाढली असून एक लाखावर ग्रामस्थांना याची झळ पोहोचत आहे.

Bengaluru Water Crisis
उन्हाळ्याआधीच भीषण पाणी संकट! लोकांवर शौचासाठी मॉलमध्ये जाण्याची वेळ; टँकरसमोर भल्यामोठ्या रांगा

भीषण पाणी टंचाईमुळे शहरातील अनेक भाडेकरू घरे रिकामी करीत आहेत; तर काहींनी तात्पुरत्या निवासस्थानी स्थलांतर केले आहे.

sangli, Arphal irrigation scheme, Recurrence of water, Devendra Fadnavis , order,
सांगली : आरफळ योजना सुरु करण्याचे निर्देश

सांगली जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य स्थितीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असताना आरफळ सिंचन योजनेमधून पाण्याचे आवर्तन सुरू करण्याचे निर्देश जलसंपदा तथा…

villages water scarcity murbad shahapur remedial plan district administration thane
मुरबाड – शहापूर तालुक्यांची उन्हाळ्यात टँकर आणि विंधन विहिरीवर भिस्त, जिल्हा प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांचा उपायोजना आराखडा

फेब्रुवारी महिना सुरु झाला असून सद्यस्थितीत मुरबाड आणि शहापूर तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे.

water scarcity nashik district drinking water 436 villages tanker
नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद, ४३६ गाव वाड्यांना टँकरने पाणी

नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा, चांदवड, बागलाण आणि सिन्नर या तालुक्यांना टंचाईची झळ बसत आहे. थंडीचा हंगाम निरोप घेण्याच्या मार्गावर असताना…

Drought in amaravati review completed five districts Amravati Division
अमरावती विभाग दुष्‍काळग्रस्‍त; अंतिम पैसेवारी पन्‍नासपेक्षा कमी

अमरावती आणि बुलढाणा जिल्‍ह्याची पैसेवारी ४७ पैसे असून अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्‍ह्याची पैसेवारी ४८ पैसे इतकी जाहीर करण्‍यात आली…

It was also announced that Nanded district is drought and agricultural production has reduced by 50 percent
१०८ टक्के पाऊस, तरीही जिल्हा ‘दुष्काळी’; निकषात बसत नसताना सवलतींसाठी प्रशासनाचा आटापिटा

सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झालेल्या आणि पावसाचा एकही खंड २१ दिवसांपेक्षा कमी नसलेल्या नांदेड जिल्ह्याला ‘दुष्काळग्रस्त’ दाखवण्यात आले असून कृषी…

Loksatta vyaktivedh Dharmanna Sadul Textile industry in Solapur Subsistence due to drought
व्यक्तिवेध: धर्मण्णा सादूल

दीडशे वर्षांपूर्वी मुंबईपाठोपाठ सोलापुरात वस्त्रोद्योग सुरू झाला, त्याच वेळी तेलंगणा भागात पडलेल्या दुष्काळामुळे उदरनिर्वाहासाठी तेथील विणकर कुटुंबे सोलापुरात स्थलांतरित झाली.

संबंधित बातम्या