सगळेच निर्णय न्यायालय घेणार असेल तर सरकारची गरजच काय?- गडकरी सगळेच निर्णय न्यायालय घेणार असेल तर सरकारची गरजच काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारी निर्णयांमधील न्यायालयीन हस्तक्षेपावर बोट ठेवले. By लोकसत्ता टीमApril 18, 2016 09:58 IST
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी सिंचनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज- गडकरी तेलंगणाकडून सिंचनासाठी २५००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर महाराष्ट्रात हीच तरतूद केवळ ७००० कोटी इतकी आहे. By लोकसत्ता टीमApril 17, 2016 14:01 IST
मुंबई-पुण्यात येणाऱ्या दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम फाउंडेशन’कडून जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था या लोकांना राहण्यासाठी पालिकेने मैदाने उपलब्ध करून द्यावीत. By लोकसत्ता टीमApril 16, 2016 17:21 IST
मराठवाड्यातील उद्योगांचे पाणी बंद करण्यास पंकजा मुंडेंचा विरोध दारु कंपनी किंवा उद्योग कंपन्यांवर चालणारी अनेक पोटे आहेत. By लोकसत्ता टीमApril 16, 2016 16:33 IST
दारू कंपन्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करा- उद्धव ठाकरे दुष्काळी परिस्थितीत दारुऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2016 15:35 IST
आयपीएलचे ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर खेळवा- उच्च न्यायालय मुंबई आणि पुणे हे संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ५ कोटी देणार आहेत. By रोहित धामणस्करUpdated: April 13, 2016 17:38 IST
लातूरकरांसाठी दुसरी ‘पाणी एक्स्प्रेस’ मिरजेहून रवाना ही गाडी बुधवारी रात्री लातूरला पोहोचण्याची शक्यता आहे By लोकसत्ता टीमUpdated: April 13, 2016 12:49 IST
दुष्काळाच्या धसक्याने एसटीच्या प्रवासी संख्येत घट परीक्षेचा काळ संपल्यानंतर हवापालट करण्यासाठी नोकरदार आपल्या गावाची वाट धरत असतो. By लोकसत्ता टीमApril 13, 2016 03:28 IST
दुष्काळासाठी मदत देण्याचा विचार आहे का?, हायकोर्टाचा बीसीसीआयला सवाल नागपूरमधील तीन सामने इतरत्र नेण्याची किंग्ज इलेव्हन पंजाबची मागणी By लोकसत्ता टीमUpdated: April 12, 2016 18:18 IST
दुष्काळात सत्ताधारी-विरोधकांनी मतभेद विसरून काम करावे उद्धव ठाकरे यांचे आवाहन By लोकसत्ता टीमApril 10, 2016 03:15 IST
कोल्हापूर जिल्हय़ालाही यंदा पाणीबाणीचा दणका जलसमृध्द असणाऱ्या कोल्हापूर जिल्हय़ाला पाणीबाणीचा दणका बसू लागला असून शहर व ग्रामीण भागात हाणामारीच्या घटना घडू लागल्याने जिल्हय़ात संघर्षांची गुढी… By लोकसत्ता टीमApril 9, 2016 02:20 IST
उद्योगांसाठी अतिरिक्त पाणी कपातीची चाचपणी करणार औरंगाबादच्या उद्योगांसाठी अतिरिक्त पाणी कपात करावी लागेल काय, याची चाचपणी केली जाणार असून तत्पूर्वी उद्योजक संघटनांशीही चर्चा केली जाईल, असे… By लोकसत्ता टीमApril 8, 2016 01:10 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
“बारामतीत अनोळखी लोक फिरतायत, वेगळ्या भाषेत…”, रोहित पवारांच्या आईचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या, “धनशक्तीचा…”
गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?