दीडशे वर्षांपूर्वी मुंबईपाठोपाठ सोलापुरात वस्त्रोद्योग सुरू झाला, त्याच वेळी तेलंगणा भागात पडलेल्या दुष्काळामुळे उदरनिर्वाहासाठी तेथील विणकर कुटुंबे सोलापुरात स्थलांतरित झाली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची उपलब्धता होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…