scorecardresearch

दुष्काळाच्या वणव्यात ‘त्यांनी’ विहीर खोदायला घेतली

दुष्काळामुळे गावोगावी जसा पाण्याचा शोध सुरू झाला आहे, तसेच या दुष्काळामुळे रोजगाराच्या शोधात शेकडोंच्या संख्येने लोकंही स्थलांतर करू लागले आहेत.…

दुष्काळावर दीर्घकालीन उपायांसाठी ६०० कोटींचा प्रस्ताव

मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त चार जिल्ह्यांत दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला असून, गाळ उपसणे व सिमेंट नालाबांधासह विविध उपाययोजनांसाठी किमान ६००…

दुष्काळाने दुधाचे दर भडकणार

राज्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेता दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ…

‘अस्मिता’च्या शिक्षकांची दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत

जोगेश्वरी (पूर्व) येथील ‘अस्मिता’ या शैक्षणकि संस्थेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या शिक्षकांनी सोहळ्यासाठी पंचपक्वान्नांचे ताट दूर सारत राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी…

सह्याद्री वाहिनीलाही आता शिरपूर पद्धतीची भुरळ

दुष्काळाच्या दाहकतेमुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या भीषण संकटापासून उन्हाळ्यात मुक्त राहिलेल्या धुळे जिल्ह्यातील ‘शिरपूर पद्धत’ची भुरळ शासकीय यंत्रणेलाही पडली आहे.…

दुष्काळग्रस्तांना अखेर उद्योगपतींचा मदतीचा हात महिंद्रा, बिर्ला, आयआरबीची भरीव मदत

राज्यातील भीषण दुष्काळाने व्याकुळ झालेल्या जनतेच्या मदतीसाठी अखेर काही उद्योगपती पुढे आले आहेत. बिर्ला, महिंद्रा अ‍ॅंड महिंद्रा या बडय़ा उद्योगसमूहांबरोबरच…

अभूतपूर्व जलसंकटाची चाहूल

राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळच्या झळा सोसत आहेत. विदर्भातही यावर्षी अभूतपूर्व जलसंकटाची स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यात आहे. संपूर्ण जिल्ह्य़ाचा विचार…

दुष्काळी बुलढाणा जिल्ह्य़ाला शेतकरी आत्महत्यांचा विळखा

अवर्षण, नापिकी व कर्जाचा डोंगर यामुळे बुलढाणा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये कमालीची वाढ होत आहे. नव्या वर्षांतील पहिल्या चार महिन्यात जिल्ह्य़ातील…

राष्ट्रवादीच्या शिबिराला दुष्काळाच्या झळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार यांना मार्गदर्शनासाठी हे शिबीर…

वाढत्या तापमानाचा पिकांवर परिणाम

राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा उन्हाळी पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर्षी दुष्काळी स्थितीचा मोठा फटका उन्हाळी पिकांनाही…

‘निळवंडे’चे पाणी अजून दूरच !

न्यायालयाच्या निर्णयानंतर नगर जिल्ह्य़ातील निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले पाणी जायकवाडीपासून अजून ७५ ते ७८ किलोमीटर दूरच असल्याची माहिती जलसंपदा विभागातील…

संबंधित बातम्या