scorecardresearch

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम -राज्यपाल

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी १९८५ कोटी रुपयांचे…

अमरावती विभागात केवळ २५ टक्के पाणीसाठा

अमरावती विभागात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा झपाटय़ाने कमी होत असून विभागातील मोठय़ा, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ७६६ दशलक्ष घनमीटर…

बफरझोनमधील पाण्याअभावी वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात

उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना वनातच पाणी मिळावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने २०१२-१३ या आíथक वर्षांत बोअरवेलचे व पाण्याच्या टाकीसाठी ४०…

नामशेष फळबागांसाठीची अपेक्षित मदत गुलदस्त्यात

फळबाग सवलतींचा पहिला हप्ता देण्याची कार्यवाही सुरू दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर सुकलेल्या फळबागा वाचविण्यासाठी जाहीर केलेल्या सवलतीनुसार प्रति हेक्टरी ३० हजार रुपये…

उसाचे कोल्हे..

दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात आणखी वीसहून अधिक साखर कारखान्यांना सरकारने परवाने वाटले आहेत. वारेमाप पाणी पिणाऱ्या उसाखाली जास्तीत जास्त जमीन आणण्याचा…

तमाशा कलावंतांनाही यंदा दुष्काळाचे चटके

भीषण पाणीटंचाई व दुष्काळी स्थितीमुळे चैत्र-वैशाखात होणाऱ्या गावोगावच्या जत्रा काटकसरीने होत असल्याने करमणुकीचे परंपरागत साधन असणारा पारावरचा तमाशा यंदा रद्द…

तमाशा कलावंतानाही यंदा दुष्काळाचे चटके

भीषण पाणीटंचाई व दुष्काळी स्थितीमुळे चैत्र-वैशाखात होणाऱ्या गावोगावच्या जत्रा काटकसरीने होत असल्याने करमणुकीचे परंपरागत साधन असणारा पारावरचा तमाशा यंदा रद्द…

परभणी बाजार समितीतर्फे दुष्काळग्रस्तांना तीन लाख

परभणी बाजार समितीच्या वतीने तीन लाख रुपयांचा दुष्काळनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळ निधीचा धनादेश पणन मंडळाचे सरव्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्द…

उजनीच्या पाण्यासाठी राष्ट्रवादीची खंडणीखोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उजनी धरणाच्या जलाशयातील पाणी बंधारा घालून अडवून परिसरातील काही गावांना वेठीस धरत आहेत. तसेच बंधारा फोडून…

पाणीपुरवठा न करणाऱ्या पालिका सत्ताधाऱ्यांनी राजीनामा द्यावा

जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सोसावे लागत आहे. येथील रहिवाशांवर पालिकेच्या दळभद्री कारभारामुळे…

संबंधित बातम्या