scorecardresearch

डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई..

डोंबिवली पश्चिमेत भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद…

बुलढाणा जिल्ह्य़ात पाण्यासाठी हाहाकार

दुष्काळाच्या बिकट छायेत असलेला बुलढाणा जिल्हा भीषण पाणीटंचाईच्याही विळख्यात सापडला आहे. मराठवाडय़ानंतर जिल्ह्य़ाचा टॅंकरवाडा झाला असून जिल्ह्य़ाची तहान भागविण्यासाठी सद्यस्थितीत…

अमरावती विभागात पेयजल संकट तीव्र

पश्चिम विदर्भातील बुलढाणा, वाशीम आणि अमरावती या जिल्ह्यांना पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या असून या जिल्ह्यांमधील १२४ गावांमध्ये शेकडो…

गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ; नागपूर जिल्ह्य़ात दूषित पाण्याचा कहर

एप्रिलच्या प्रारंभापासून असलेले जीवाची काहिली करणारे हवामान आणि जिल्ह्य़ातील काही भागात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. मेडिकल,…

प्रत्येक झोनमध्ये पाणी टंचाई निवारण कक्ष स्थापण्याचे निर्देश

उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील विविध भागातील पाणी टंचाई बघता नागरिकांना कुठल्याही क्षणी पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रत्येक झोनमध्ये पाणी टंचाई…

एकीकडे पाण्यासाठी, तर दुसरीकडे सोने खरेदीसाठी रांगा

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठेला आलेली मरगळ नगरच्या सराफ बाजाराने झटकून टाकली आहे. सोने व चांदीच्या भावातील घसरणीचा फायदा उठवत मागच्या चार,…

टँकरची संख्या वाढविली तरी पाणी आणणार कोठून ?

रणरणत्या उन्हाने तापलेल्या जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येने भीषण स्वरूप प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील तब्बल ८२१ गावांना या समस्येने घेरले असून…

पिंपळगाव बाजार समितीतर्फे दुष्काळग्रस्तांसाठी २१ टँकर

भीषण दुष्काळ आणि टंचाईच्या पाश्र्वभूमीवर येथील बाजार समितीने दुष्काळग्रस्त गावासाठी तीन हजार लिटर क्षमतेचे २१ टँक उपलब्ध करून दिले असून…

दुष्काळग्रस्त ५७३ गावांवर पोलिसांची नजर!

दुष्काळग्रस्त भागात गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढू नये म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी विशेष अभियान सुरू केले आहे. औरंगाबाद परिक्षेत्रातील ४…

२४ गावे दत्तक घेऊन जलसंधारण राबविणार

मराठवाडय़ातील सध्याची भयावह दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन भविष्यात जलसंधारणाचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी, तसेच लोकजागृतीसाठी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाने मराठवाडय़ातील २४…

रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे सर्वाचेच दुर्लक्ष

विदर्भातील अनेक जिल्ह्य़ांना दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून हजारो गावांवर बादलीभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. भविष्यात पाणीप्रश्न आणखी…

आपापला आत्मक्लेश..

सालाबादच्या प्रथेप्रमाणे विधिमंडळाच्या अधिवेशनात नव्या वर्षांचा अर्थसंकल्प मांडला गेला, आणि अपेक्षेप्रमाणे तो मंजूर झाला. अधिवेशनात राज्याच्या पदरी काय पडले, असा…

संबंधित बातम्या