scorecardresearch

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश पत्रांमध्ये परीक्षेचा वार चुकीचा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रांमध्ये परीक्षेचा वार देण्यामध्ये चूक झाली असल्यामुळे गोंधळ होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

बी.एड.साठी पुन्हा एकदा प्रवेश परीक्षा घेणार

शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाला (बीएड) यावर्षी मिळालेल्या कमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमासाठीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) पुन्हा घेण्याचा विचार उच्च शिक्षण…

दीर्घोत्तरीला फाटा, बहुपर्यायीला प्राधान्य

पदवी परीक्षेच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षी बहुपर्यायी प्रश्नांना मोठे महत्त्व देत देशात प्रथमच वेगळा प्रयोग करू पाहणाऱ्या नांदेडच्या स्वामी रामानंद…

परीक्षा सुधारणेसाठी अगरवाल समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचे विद्यापीठांना आदेश

‘राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षेच्या कामकाजामध्ये सुधारणा आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या अगरवाल समितीच्या अहवालातील शिफारसींची विद्यापीठाने तातडीने अंमलबजावणी करा.’

‘एम्स’ परीक्षेत प्रवीण चमकला

नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्वज्ञिान संस्थेने देशपातळीवर घेतलेल्या परीक्षेत सर्वसाधारण गटात ३ हजार १५७ वा, तर आरक्षित (एससी) गटात ४१…

शिष्यवृत्ती परीक्षा गोंधळ

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या जाहीर झालेल्या ऑनलाइन निकालात मोठय़ा प्रमाणावर गोंधळ झाला असून,…

दहावीच्या परीक्षेचे मोल जाणावे..

नाहीतरी दहावीच्या निकालानंतर विज्ञान शाखेकडेच जायचे असे ठरवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असते. विज्ञानाकडे गेले की मग डॉक्टर, इंजिनीअर यांसारखी आईवडिलांची…

जुनी वैशिष्टय़े कायम ठेवून पुनर्मूल्यांकनाची नवी सोय

बेस्ट फाईव्ह, श्रेणीसुधार योजना व एटीकेटी सुविधा ही यापूर्वीची वैशिष्टय़े कायम ठेवून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने…

आपलेच शिक्षण ‘नीट’ नको?

देशात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या निकालात महाराष्ट्राचा जो फज्जा उडाला, त्याचे कारण शिक्षणाचे…

उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनाच्या अटी जाचक

केवळ तीनच विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्र्याकन किंवा पुर्नमूल्यांकनात पाच वा त्याहून अधिक गुणांची वाढ झाल्यावरच वाढीव गुण ग्राह्य़ धरण्याची तरतूद अन्यायकारक…

उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्सवरून पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करण्याची सोय

बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींची मागणी करणारे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची रीघ लागली होती. गेल्या वर्षीपासून…

दिवस निकालांचा!

अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न, अपुरा वेळ आणि प्रश्नांची काठीण्यपातळी तुलनेत जास्त यामुळे बारावीच्या भौतिकशास्त्राच्या परीक्षेत यंदा बहुतांश विद्यार्थ्यांची दांडीच उडणार ही भीती…

संबंधित बातम्या