शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत बैठक आयोजित करण्यात आली…
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. तर सर्व कर्ज वसुली प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसारच…