पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाचा जोर वाढला असताना पाऊस अंगावर झेलत सलाम दलाल हा दुचाकीने घरी परत येत होता.
अवकाळी पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात १३ हजार ३९३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
एक रुपयात विमा काढणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीचे दार ठोठावले. पण प्रतिसादच मिळाला नाही.
राज्यातील अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मुख्यमंत्र्यांना हे माहीत असूनही त्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने काहीही केले नाही.
तब्बल २९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली तर दोन मंडळात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला.
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ ग्रामीण भागात पडलेल्या अवकाळी पावसाने भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
यासंदर्भात चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहीले आहे.
दुधाला ३४ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अकोले येथे आमरण उपोषणास बसले आहेत.
Viral video: बापनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं, बाप-लेकाचा भावनीक व्हिडीओ व्हायरल
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये शेतकरी फक्त मनाने नाही तर शरीराने सुद्धा तितकाच खंबीर असल्याचे दिसतो.…
प्रवाशांना काही तास रस्त्यातच अडकावे लागल्याने त्यांचे मेगा हाल झाले.