ई-पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येत असल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री, महसूल, कृषी मंत्र्यांना भारत कृषक समाजाच्यावतीने नोटीस बजावण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तेलंगणा दौऱ्यावर असून मंगळवारी (३ ऑक्टोबर) त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर जोरदार टीका केली. केसीआर एनडीएत…
कर्जामुळे ज्याला आपले जीवन संपवावे लागले त्याच्या पत्नीला त्याच्या मृत्यूनंतरच्या श्राद्धाचे जेवणही कर्ज काढूनच द्यावे लागण्याची वेळ येते, पुढे प्रत्येक…