उत्तर भारतात शेतातील पालापाचोळा जाळल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या हवा प्रदूषणाची नेहमी चर्चा होत असते. यावर उपाय काढण्यासाठी या पालापाचोळ्यापासून इथेनॉल निर्मितीचा…
नाशिक जिल्ह्यातील मनमाडलगतच्या पानेवाडी येथे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, एचपीसीएल, आयओसी या चार प्रमुख कंपन्यांचे इंधन प्रकल्प आहेत. सकाळपासून पानेवाडीतील…
श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले, कंपन्यांकडून टँकर्सद्वारे पेट्रोल पंप चालकांना सुरळीत इंधन वितरण सुरू असल्याची खात्री केली आहे.
इंधन तुटवड्याच्या भीतीने वाहन चालकांनी काल सायंकाळपासून पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे.
दररोज एसटीच्या सरासरी १४ हजार बसेगाड्या धावतात. या बससाठी दररोज सरासरी ११ लाख लिटर डिझेल लागते. एसटीच्या बसना लागणाऱ्या डिझेलची…
सरकारने अपघाताबाबत बनवलेला कायदा अन्यायकारक असल्याने संतप्त झालेल्या नाशिक जिल्ह्यातील इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील…
इथेनॉल बनवण्यासाठी ऊसाच्या रसाच्या वापरावरील बंदी मागे घेताच आज साखरेचा साठा आठ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी १५ दिवसांच्या आतच मागे घेतली आहे. महाराष्ट्रातून सर्वपक्षीय नेते आणि साखर कारखानदारांनी या निर्णयाला…
भविष्यातील वाहने, इंधन आणि तंत्रज्ञान याचा वेध पहिल्या ‘नेक्स्टजेन मोबिलिटी शो’मधून घेण्यात आला.
मसुद्यात देशांनी जीवाश्म इंधनाचा वापर आणि उत्पादन न्याय्य, सुव्यवस्थित पद्धतीने घटवण्याचे आवाहन केले.
इंधन सीलबंद कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं असेल आणि बाहेरचं तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन…
संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘कॉप २८’ देशांची बैठक सुरू असून ती २८वी संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद आहे. जीवाश्म इंधन हा…