गणेशोत्सवाच्या कालावधीत फिरती स्वच्छतागृहांची सुविधा देण्याचे जाहीर करणाऱ्या महापालिकेने पुरविलेली फिरती स्वच्छतागृहेच अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे.
भारतीय संस्कृतीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक विधी, अनुष्ठानात नारळ वापरला जातो. गणेशोत्सवात नारळ विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.