scorecardresearch

१७६. मन-भुवन

देहाच्या जशा तीन अवस्था असतात तशाच मनाच्याही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था असतात. आपण जागे असतो ती जागृत…

१७५. तन-भुवन

देहबुद्धीचं मरण म्हणजे अहंकाराचा लय साधायचा तर माझा हात, अर्थात माझी कर्तेपणाची भावना, कर्तेपणाचा ताठा, कर्तेपणाचा गर्व हा सद्गुरूंच्या हाती…

१७३. तिन्ही त्रिभुवने!

आनंदें दाटली तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग झाला! 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' या अभंगाची ही फलश्रुती आहे. या अभंगात वर्णिलेली…

१७१. सोपा पण कठीण!

भाव शुद्ध होण्यासाठी श्रीगोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेला सर्वात सोपा पण सर्वात कठीण उपाय म्हणजे, ‘संतांच्या घरी नुसतं पडून राहणं’!

१६८. भक्त

मन्मना भव! तुझं मन आणि माझं मन एक कर, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. नंतर, भव मद्भक्तो! म्हणजे माझा भक्त हो.

दाभोलकरांचा ‘मारुती’!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या झाली आणि चेहरा आठवला तो मारुती बनसोडेचा. मारुतीचा खंडोबाबरोबर पट लावलेला. पट लावणे म्हणजे…

१६६. मनोभेद

भगवंत अर्जुनाला सांगतात, माझे आणि तुझे मन एक कर. माझा भक्त हो. मलाच समर्पित हो. मग तुझ्या माझ्यात भेद राहणार…

१६५. सर्वधर्मान्!

सर्व भावानिशी सद्गुरूंना शरण जाणं आणि सर्व धर्म सोडून सद्गुरूंना शरण जाणं, हे एकच आहे. एकदा गुरुदेवांना विचारलं, भगवंत ‘सर्व…

१६०. निजज्ञान

श्रीतुकाराम महाराज म्हणतात, नारायणें दिला वसतीस ठाव। ठेवूनियां भाव ठेलों पायीं।। श्रीसद्गुरुंनी वसतीस ठाव दिला,

१५९. भाव आणि कृती

श्रीसद्गुरूंनी मला त्यांच्याजवळ ठाव दिला, त्यांच्याजवळ राहू दिलं, त्यांचा सहवास दिला. मग मी काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी जे केलं…

१५५. मरण

श्रीतुकाराम महाराज म्हणतात- ‘‘आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां। तो झाला सोहळा अनुपम्य।। १।। आनंदें दाटलीं तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग झाला।।…

१५२. गृहयुद्ध

वेषांतर आणि शब्दज्ञान एवढय़ानं काहीच साधणार नाही. वृत्त्यांतर आणि ज्ञानानुभव यानंच साधेल आणि त्यासाठी आजची आपली मनोरचना बदलावीच लागेल. आपल्या…

संबंधित बातम्या