scorecardresearch

ठाण्यातील तलावांना केंद्राच्या मदतीची आस

तलावांचे शहर अशी ओळख असणाऱ्या ठाण्यातील तलावांच्या सुभोभीकरणासाठी महापालिकेने आता केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मागील तीन…

अल्पसंख्याक उमेदवार नाही म्हणून भरतीच रद्द?

राज्यातील भाषिक अल्पसंख्याकांना न्याय देण्याच्या नावाखाली हिंदी आणि उर्दूला अतिरिक्त राज्यभाषेचा दर्जा देण्याचा घाट घालणाऱ्या अल्पसंख्याक विभागाच्या मनमानीचा आणखी एक…

‘एसआयटी’ दोषींना काय शिक्षा देणार हे अस्पष्टच

राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेले विशेष तपास पथक (एसआयटी) दोषींना काय शिक्षा देणार हे जलसंपदा विभागाने न्यायालयात सादर केलेल्या…

‘मेयो’ रुग्णालय याचिकेवर हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस

इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाचे नवे बांधकाम पूर्ण न झाल्यास एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा कमी होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करणाऱ्या याचिकेवर…

आदिवासींनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये- पद्माकर वळवी

‘‘पर्यटन व्यवसायासाठी आदिवासी भागातील जमिनी बळकवायला अनेक जण टपलेले आहेत. याबाबत आदिवासींनीच जागरूक राहिले पाहिजे. सरकार किंवा पोलीस आमच्या जमिनी…

सुशासनाच्या उणिवेमुळे जनआंदोलनांचे उद्रेक – डॉ. विनय सहस्रबुद्धे

भारतीय लोकशाही ठणठणीत वाटत असली तरी त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात सुशासनाचा अभाव आहे. सुशासनाची लोकप्रतिनिधी, नोकरशहांकडून कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने अण्णा…

दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक – शरद जोशी

सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे, परंतु या दुष्काळापेक्षा सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्यामुळे त्याचे अधिक संकट शेतकऱ्यांसमोर आहे, असे प्रतिपादन…

‘आधार कार्डा’द्वारे आता शिधापत्रिकांची पडताळणी होणार

बनावट शिधापत्रिका घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेत ही समस्या निकाली काढण्याकरिता न्यायालयाने आतापर्यंत विविध सूचना केल्या…

सोने भडक्याला सरकारची फुंकर

वाढती परराष्ट्र व्यापार तुटीची चिंता आणि त्यात आम भारतीयांचा न सरणारा सोने-हव्यास यांचा धसका घेत केंद्रातील सरकारने सोन्यासह प्लॅटिनम या…

सरकारी आदेशाचा लाभार्थीनाच फटका

जातीचे प्रमाणपत्र देत असताना एखाद्या चुकीच्या व्यक्तीला प्रमाणपत्र दिले तर त्या संबधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारला जाण्याच्या शासकीय अधिसूचनेमुळे…

सरकारचा भाजपला सबुरीचा सल्ला

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी दोघा भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्याप्रकरणी भाजपने तीव्र संताप व्यक्त केल्याने सरकारने या उतावीळपणाविरुद्ध सबुरीचा सल्ला…

संबंधित बातम्या