गव्हर्नर दास यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) द्विमासिक आढावा बैठक येत्या ३ ते ५ एप्रिल या दरम्यान होत आहे.
विकसनशील बाजारपेठा आणि एकंदर जगालाही आभासी चलनाचे वेड परवडणारे नाही, असे सांगून दास म्हणाले की, ‘दुसऱ्या बाजारपेठेसाठी चांगली असलेली गोष्ट…
युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसला (यूपीआय) मोठे यश मिळाले असून, निर्माती कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआय) बाजारपेठेत वर्चस्व निर्माण झाले…
कौटिल्य आर्थिक परिषदेत दास बोलत होते.
यथास्थिती राखली जाईल, अशी सार्वत्रिक अपेक्षा होती आणि तिलाच न्याय मिळाला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच १३ राज्यातील राज्यपालांची नेमणूक आणि बदली केली.
गेल्या काही काळापासून राज्यपाल या पदावरील व्यक्ती विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना दिसली आहे. अनेक राज्यांमध्ये राज्य सरकार आणि राज्यपाल…
भारतातल्या अनेक राज्यांमधले राज्यपाल नुकतेच बदलण्यात आले. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना राज्यपाल म्हणून संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राज्यपालांची नियुक्ती केली.
भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर रमेश बैंस याची नेमणूक करण्यात आली आहे.
न्यायाधीश अब्दुल नजीर यांनी निवृत्त होत असताना आपल्या भाषणात संस्कृत श्लोक उद्धृत करत धर्माचे महत्त्व पटवून दिले होते.
अमोल मिटकरी यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेला होता. आता जाता जाता त्यांनी पुन्हा खोचक ट्विट केले…