राज्य सरकारने बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि नक्त मुल्य उणे यामुळे राष्ट्रीय सहकार विकास निगमने(एनसीडीसी) नाकारलेल्या राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा एकदा शासन…
गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या सेवेसाठी अविरत झटत असलेल्या आम्हा तीन मंत्र्यांवर किरकोळ जीवनोपयोगी वस्तूंच्या खरेदीखर्चाची प्रतिपूर्ती शासनास मागितली म्हणून माध्यमातून…
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीमार दुर्दैवी असून निष्पाप नागरिकांना झालेल्या मारहाण- प्रकरणी राज्य सरकारने सोमवारी माफीनामा सादर करत…
सरकारची आयात-निर्यातीसंदर्भातील धोरणे अनेकदा शेतकऱ्यांच्या विरोधात जाताना दिसतात. अनेक योजना जाहीर केल्या जातात, मोठ्या घोषणा केल्या जातात, पण या योजना-घोषणा…