वायव्य दिल्लीतील शाहबाद डेअरी भागात निर्घृण पद्धतीने हत्या झालेल्या १६ वर्षीय मृत मुलीच्या कुटुंबीयांची भाजप, आप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपतर्फे देशभरात बुधवारपासून महिनाभर महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून…
केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पक्षाची सर्वात मोठी जनसंपर्क मोहीम मंगळवारपासून सुरू झाली.
मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मंगळवारी सरकारतर्फे करण्यात आली.
मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मंगळवारी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली
महाराष्ट्र सरकारने ‘सुधारित गोवर्धन गोवंश सेवा योजने’चा भाग म्हणून प्रत्येक तालुक्यातील एक गोशाळा निवडून त्यासाठी २५ लाख रुपये अनुदान म्हणून…
कांकेर जिल्ह्यतील पाखांजूरजवळच्या पर्लकोटा धरणातील पाणी सोडले म्हणून गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने माझ्यावर टीका केली जात आहे
दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
राजकीय गंडवागंडवी करून, फोडाफोडी करून राज्याराज्यांमध्ये सरकारे स्थापन करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून राबविला जात आहे, असंही या अग्रलेखात म्हटलं…
या प्रकरणी केंद्र सरकारने पाच कंपन्यांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे.
लिस्टेरिया विषाणूमुळे नागरिकांमध्ये तीव्र ताप, सर्दी, खोकला, स्नायू दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.
खेळत्या भांडवलाच्या नावाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडून सुमारे १८४८ कोटी रुपयांच्या ‘मार्जिन मनी लोन’ची खिरापत पदरात पाडून घेण्यासाठी साखर सम्राट…