वादळीवारा व गारांसह कोसळलेल्या धुवाँधार अवकाळी पावसाने दक्षिण रत्नागिरीला झोडपून काढले. विशेषत: लांजा व राजापूर तालुक्यांतील ग्रामीण भागाची दाणादाण उडाली.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी सरकार २५ हजार रुपये आर्थिक मदत देईल, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी…
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी सरकार २५ हजार रुपये आर्थिक मदत देईल, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी…
निसर्गचक्र पूर्णपणे बदलल्याचा अनुभव मागील वर्षांपासून शेतकऱ्यांना येत असून या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी पर्यायांचा विचार करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर गत्यंतर नाही.