अअत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ आणि मुंबई, ठाण्यातील देणगीदारांच्या माध्यमातून पुढील शिक्षणासाठी मदत…
पाच रुपये देण्यावरून पिंपरीतील माध्यमिक विद्यालयात नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मारामारीत हृषीकेश बापू सरोदे (वय १५) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
साखर कारखानदारी संकटात सापडल्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारांनी आíथक मदत करून एफआरपीचा प्रश्न निकाली…
नागपूरसह राज्यातील सर्व भागात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडे डोळेझाक होत असून रोज घडणाऱ्या गुन्ह्य़ांचा वाढता आणि तपासाचा उतरता आलेख पाहता सेवानिवृत्त…
राज्यात एकाच टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होत असल्याने यंदा सांगली पोलिसांच्या मदतीला गुजरात, चेन्नईसह इंडो-तिबेटियन सुरक्षा दलाचे जवान तनात करण्यात येत…
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यांच्या कुटुंबीयांना मदत देताना मुख्यमंत्री कार्यालयाची चालढकल होते. मात्र, कल्पना गिरी मृत्यूनंतर…