आरोग्य विभागाने घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यात जिल्ह्य़ातील तब्बल ३१४ गावे दूषित पाण्यावर तहान भागवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये…
वादग्रस्त बदली प्रकरणात जिल्हाभर चच्रेत असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्याविरुद्ध गढळा येथील बनावट शिधापत्रिका प्रकरणी वसमतच्या जिल्हा व…
दामदुपटीच्या नावाखाली कोटय़वधीची माया उकळल्याप्रकरणी आरोपी रवी ऊर्फ रॉबर्ट बांगर याचा जामीनअर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही फेटाळला. त्यामुळे पोलीस आता…
हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील ग्रामस्थांवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी गावातील महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू…
जिल्ह्यातील काही गावांत मृग नक्षत्रापूर्वी पडलेल्या पावसावर विसंबून खरीप पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके नंतर मात्र पावसाने दडी मारल्याने वाळून…
जिल्ह्यातील शिवसेनेंतर्गत वाद व घडामोडींसंबंधी माजी आमदार गजाननराव घुगे यांनी शिवसेना वरिष्ठांच्या कानी घातल्या. त्याची दखल घेऊन िहगोली जिल्हा शिवसेना…
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत का नाहीत? या कारणावरून कृषी सहायकास गारपीटग्रस्तांनी शुक्रवारी बेदम मारहाण केली. हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी…
ग्रामीण भागात काम करण्यास अनेकांची तयारी नसते, त्यातच ग्रामसेवकावर ग्रामपंचायतीची संपूर्ण जबाबदारी असते. अनेक गावांत ग्रामसेवक हजर राहात नसल्याच्या तक्रारींचे…