हिंगोली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांची प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी समजूत काढली. त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली.…
पूर्वी काँग्रेसने ज्याप्रमाणे ‘आघाडीचा धर्म’ पाळला त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही ‘आघाडीचा धर्म’ पाळावा, असा सल्ला माजी खासदार शिवाजीराव माने यांनी दिला.
ज्या विधानसभा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार मागे पडेल, तेथील आमदाराची उमेदवारी कापण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित…
अवेळी झालेल्या गारांच्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्य़ात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वसमत तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी गोविंदा आत्माराम डाढहाळे…
हिंगोली लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांना पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. निवडणुकीपुरती आघाडी मान्य नसल्याची भूमिका…
वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. प्रशासनाने सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठविला. ८५ गावांतील शेतकऱ्यांसाठी…
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमेळाव्यासाठी आलेल्या पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी शनिवारी पीक पाहणी दौराही उरकला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणीची औपचारिकता त्यांनी…