महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने CBSE च्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांचं काय? याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा…